चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आठवली...
काही नाती तुटत नाहीत,
ती नकळत मिटून जातात...
जशी बोटावर रंग ठेऊन
फुलपाखरे उडून जातात....
आता वाटते खरच नाती तुटू नयेत
ती अशीच मिटून जावीत, विरून जावीत
म्हणजे जास्त त्रास होत नाही....
चारोळ्या मी तुझ्याबरोबर खेळतो तेच मुळी हरण्यासाठी तुझ्या गालावरल्या खळीत हसु भरण्यासाठी!प्र...Read more »
वळवाच्या पावसाकडून कधी गुन्हा घडायचाच रपरपणाऱ्या सरींनी रानात धुरळा उडायचाच - महादेव बुरुटे, शेगा...Read more »
माझ्या आठवणींना,तुझ्या सोबतीची जोड असते.तू सोबत असलीस,कि प्रत्येक आठवण गोड असते. तुझी आठवण येण्यासा...Read more »
आता तरी हो बोल..तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..कसं सांगू तुला सजनीतु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !&nbs...Read more »
मैत्री म्हंटली की आठवतं ते बालपणं आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण. ************* को...Read more »
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.