तिने विचारले मला कविता कशी सुचते ?
कल्पनाच आसते ती की सत्य शब्दात गुंफते ?
मी म्हटले माहित नाही कशी ती बनते
तूच सांग मला बिज्याला हिरवे रूप कसे मिळते ?
ती म्हणाली सोप्पे आहे बिज पुरावे लागते.
ख़त पानी घालून ते रुजवावे लागते .
काल जाता काही चमत्कार तो घडतो.
बिज्याला तेव्हा हिरवा मोक्ष्य मिळतो.
मी म्हटले कवितेचे आगदी तसेच असते .
आजूबाजू ला आपल्या जे काही घडते .
कळत नकळत ते ह्रुदयात जावुन बसते .
आच्यानक मग त्याला शब्दरूप मिळते .
कळत नकळत एक काव्य बनते .
दुःख जेव्हा हृदयाला प्रमाणा बाहेर छळते.
आप्रधाचे ओझे जेव्हा मनाला सलते .
आसत आपल कोणी जे बरोबर नसते.
तेव्हा शब्द जुळतात कविता बनते .
कोणाच्या भेटीने जेव्हा आपण फुलतो.
स्वताच्याच कल्पनेत आसमंतात उडतो.
स्वप्नाच्या झुल्यात मनसोक्त झुलतो .
तेव्हा लय लागते आणि कविता जन्मते
Related Posts
- होळी.......कवी निलेश बामणे Happy Holi Marathi Poem14 Mar 20250
कित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून............... तुझ्या शिवाय दुसरीला रं...Read more »
- रंग बदललेस म्हणून......Happy Holi in Advance14 Mar 20250
उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे मला माहीत ...Read more »
- श्री छत्रपती शिवरायांची आरती ( अर्थासहित) - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित19 Feb 20250
जय देव, जय देव, जय जय शिवराया । या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥ अर्थ :- हे शिवरा...Read more »
- मगे तिळगुळ घेऊन गोड बोलायची गरजच काय ? - मकर संक्रांत मालवणी कविता | Makar Sankranti Malvani kavita14 Jan 20250
गोड बोलणा आमकाकोकणातल्या मातीनचदिला गे बाय ..मगे तिळगुळ घेऊन गोडबोलायची गरजच काय ?वरसून फणसासा...Read more »
- गोरा गोरा पान, सुपाएवढे कान......दादा मला एक गणपती आण :)15 Sep 20230
गोरा गोरा पान ,सुपाएवढे कान दादा मला एक गणपती आण ।। गणपतीला आणायला रंगीत गाडी गाडीला जोड...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.