म्हणे नाती खूप अनमोल असतात.....
जितकी मजबूत बनतात
तितकीच लवकर तुटत असतात ......
खरच ही नाती अतूट असतात का....?
जाताना म्हणतेस विसर मला
जमलेच तर आता सावर स्वत:ला
खरच प्रत्येकाला विसरणे सोपे असेल तर......
मी खरच तुला विसरू शकेन का ?
आज मारतो आहे स्वत:ला
एक नवे आयुष्य जगण्यासाठी
जगलो होतो ते नाते जपण्यासाठी
खरच मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ?
अश्या अनेक कविता...
आज धूळ खात पडल्या आहेत......
तुझ्याचसाठी.....लिहिलेल्या...........
कदाचित तू त्या वाचल्या असशील............
कदाचित नसशीलही.....................
Related Posts
- श्री छत्रपती शिवरायांची आरती ( अर्थासहित) - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित19 Feb 20250
जय देव, जय देव, जय जय शिवराया । या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥ अर्थ :- हे शिवरा...Read more »
- मगे तिळगुळ घेऊन गोड बोलायची गरजच काय ? - मकर संक्रांत मालवणी कविता | Makar Sankranti Malvani kavita14 Jan 20250
गोड बोलणा आमकाकोकणातल्या मातीनचदिला गे बाय ..मगे तिळगुळ घेऊन गोडबोलायची गरजच काय ?वरसून फणसासा...Read more »
- गोरा गोरा पान, सुपाएवढे कान......दादा मला एक गणपती आण :)15 Sep 20230
गोरा गोरा पान ,सुपाएवढे कान दादा मला एक गणपती आण ।। गणपतीला आणायला रंगीत गाडी गाडीला जोड...Read more »
- प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !01 May 20230
बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उ...Read more »
- होळी.......कवी निलेश बामणे Happy Holi Marathi Poem01 Mar 20230
कित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून............... तुझ्या शिवाय दुसरीला रं...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.