दिवस उजड़त गेला पण विचार काही संपले नाही .
मी गेल्यानंतर तुही खुप रडशील.
मग माझ्या आठवनीत तुही तळमळशील.....
पक्ष्यांचा किलबिलत सुरु झाला पण विचाराना शांतता लाभली नाही.
प्रत्येक सकाळी ठरवते विसरून जाईन तुला.
आणि प्रत्येक रात्री आठवल्याशिवाय झोप नाही येत मला,
कधी हे सगले संपेल कधी ह्या मनाला शांतता मिळेल.
कारन त्याना पण आता सुकायची सवय झाली.
दोष तुझा नाही माझा आहे,
तुला विसरण्याचा हाच तर एक बहाना आहे,
बहाने लाख मिळाले तुला विसरायचे पण त्याचा उपयोग काही झालाच नाही ,
विसरून जायचे म्हंटले तरी ही मन तयार होतच नाही,
खेळ खेळतेय आयुष्याचा शेवटच्या वाटेवर,प्रत्येक सकाळी ठरवते विसरून जाईन तुला.
आणि प्रत्येक रात्री आठवल्याशिवाय झोप नाही येत मला,
कधी हे सगले संपेल कधी ह्या मनाला शांतता मिळेल.
कारन त्याना पण आता सुकायची सवय झाली.
दोष तुझा नाही माझा आहे,
तुला विसरण्याचा हाच तर एक बहाना आहे,
बहाने लाख मिळाले तुला विसरायचे पण त्याचा उपयोग काही झालाच नाही ,
विसरून जायचे म्हंटले तरी ही मन तयार होतच नाही,
मी गेल्यानंतर तुही खुप रडशील.
साभार - कवियेत्री : रुशाली हरेकर
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.