प्रिय मित्रानो,
 

आपली पिकनिक १ मे,२०११ रोजी बदलापूर येथील शांती सागर रिसोर्ट मध्ये नेण्याचे योजिले आहे. 


       तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना:-
      १) पिकनिकचे शुल्क :- रु. ४५० फक्त.
      २) येताना स्वतःसोबत एक जोडी (extra) कपडे आणावेत.  
      3) कोणत्याही मौल्यवान वस्तू (चैन, अंगठी वगैरे...) स्वतःसोबत बाळगू नयेत.
      ४) १ मे २०११ रोजी सकाळी ८.०० वाजता दादर स्टेशन वरून, बदलापूर ट्रेन आहे. तरी आपणा सर्वाना, ७.३० पर्यंत दादर स्टेशनच्या प्लेटफॉर्म क्रमांक  ४ (सेन्ट्रल लाईन)  वर भेटायचे आहे. जे सभासद बाकीच्या ठिकाणी भेटणार आहेत त्यांनी तसे कळवावे.

संपर्क :  प्रथमेश राऊत ( ९७७३६८७७६२ )

आभार
टिम मन माझे.....


टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top