टिप्पणी पोस्ट करा Blogger

  1. किती बर झाल असतं
    विरहाच दुःख तुमच्यासारख ४ ओळीत
    प्रत्येकाला मांडता आल असतं.
    मन दुःखी असताना हसता आल असतं....

    उत्तर द्याहटवा
  2. इंद्रधनूचे सात रंग ही फिके वाटू लागले....
    जेव्हा तू मला तुझ्या कवेत सामावले आता तुझसवे सात जन्म ही अपुरे वाटू लागले...
    Nyc collection

    उत्तर द्याहटवा
  3. मलाही वाटत...
    तुझ माझ्यावर खुप प्रेम असाव,
    तुझ्या डोळ्यात मला ते दिसाव..
    .
    मलाही वाटत..
    तुझ्या बरोबर खुप काही बोलाव,
    मग खुप बोलून थोडा वेळ शांत राहाव..
    .
    मलाही वाटत...
    तू मला जवळ घ्याव,
    मीठी मारून मला घट्ट धराव..
    .
    मलाही वाटत...
    तुझ्या बरोबर खुप भांडाव,
    भांडण मिटवून परत गोड व्हाव...
    .
    मलाही वाटत...
    तुझ्या सुखात सामिल होऊंन घ्याव,
    मग त्यापेक्षाही तुला खुप सुख द्याव...

    उत्तर द्याहटवा

 
Top