------ ती भेटली ! एका प्रवासात, एक कंतालवाना प्रवास तिच्या मुले आनंद मई झालेला. ती भेटली एक स्वप्न सुंदरी सारखी ! तिचे मनाला भुरल घालणारे रूप, तिचे मोहक हास्य! पहिल्यांदाच वाटले तिच्याशी मैत्री करावी! मनातून वाटत होते स्वतः बोलावे, पण! डोक्यातील तत्व मनातील वादल क्षमावन्याचा केविलवाना प्रयत्न करीत होते. डोल्यां समोर पेपर धरला, मन मात्र केवाच तिच्याशी बोलू लागले होते.
मन चलबिचल होत होते, विचार येत होता किती वेल शांत बसणार आपण? आणि--- आणि चमत्कारच झाला, गुलाबाच्या पकली सारखे तिचे ओठ अलगद विलग झाले. ती माझ्याशी बोलली, मी मात्र सुरवातीला चेहरयावर काहीच हाव भाव दाखवले नाही. मनावर खोलवर नकळत तृप्तता आली होती.

मनाला वाटत होते, ते घडत होते विचारी घोड्यान्ना मनासारखा उत्तम सारथी लाभला होता! जुजबी विचारपूस झाली त्यातून कलले की ती विदर्भातली, नकळत विदर्भ वासियां विषयी उस्तुकता निर्माण झाली.
तिने तिचे नाव सांगितले, निसर्गाला साद घालणारे, रुतुन्न जन्म देणारे, रुतुन विषयी हेवा वाटावा, एवढे भाग्यवान का नाही अस्से वाटणारे ! "रुतुजा", नावातच बरेच काही लपले होते.
ती निराश झालेली, कारण विचारल्यावर कलाले, की परिक्षे मधे कमी गुन, तिची ही निराशा कशी दूर करावी हा विचार माझ्या मनात सुरु झाला. विचारी घोड्यान्ना सारथी मनाने त्या दिशेने भरदाव वेगा ने फेकले. विजेच्या चापल्यतेला लाजवनारा हा वेग. एक विचार मनात आला, योग्य ती जुलवनुक करुन मांडला. "परिक्षेतिल गुण म्हणजेच यशाचा एकमेव मापदंड नव्हे " एखाद्या विचार वनता सारखे आपण ही विचार करतो याचे समाधान वाटले . एवढ्या छोट्याश्या परन्तु परिणाम करक विचारामुले तिच्या चेहर्यावर हास्य उमटले। क्षणभर तिचे ते मोहक हास्य मी पाहताच राहिलो। "हलू हलू आमचे विचार कोणाला का होईना पटतात याचे समाधान वाटले। "

बरयाच विषया वर आमच्या गप्पा रंगत आल्या होत्या, सारथी उत्तम लाभ्ल्या मुले विचारी घोड्यान्ना कसला ही त्रास होत नव्हता। विषय शिक्षणात गेला, मी इलेक्ट्रानिक्स विद्यार्थी आहे हे कलल्या वर तिला ही आनंद जाला कारण ती पण याच विषयची स्टुडेंट होती। आणि हे ऐकल्या वर माज्या अंगावर जरा मूठ भर मॉस चढले। आणि आमच्या गप्पा आणखी पुढे रंगु लागल्या।

नेहमी चे विषय चालू होते पण आमचा विषय वेगळ्या विदर्भ राज्य वर घोंगावु लागला, प्रत्तेक गोष्टी मधे विदर्भ राज्य वर अन्याय जाला आहे, आणि विदर्भा वेगले राज्य हवे असे तिला वाटत होते। माझ्या ही मनात मराठवाडा विषयी विचार येवू लागले, पण वेगळ्या राज्य साथी नव्हे कारण मराठवाडा महाराष्ट्र मधे सामील होंय साथी आपल्या स्वातंत्र्य सेनानिन्नी दिलेल्या बलिदानाची माला जान होती। (पण! ही वेल च वेगली होती ना !)

शेवटी मनातल्या मानत मी त्या स्वातंत्र्य सेनानी ची माफ़ी मागितली आणि जे पश्चिम महाराष्ट्र विषयी माज्या तोंडातून उड्गार निघू लागले ते थम्ब्ता थम्बत नवते। थोद्यावेल तर आपणही विदर्भा वासी असल्या सारख जाणवत होते। जसे काही मी एखाद्या मंत्रिमंदाला मधील मंत्री आणि ती विदर्भा ची नागरिक, माझा पुढे वेगळ्या विदर्भा चे प्रश्न मान्दत होती (आणि एखाद्या राज कारन्याला शोभेल अशी मी परवानगी देवून देखिल टाकली), तिच्या चेहरया वर पुन्हा स्मितहास्य परतले। तिच्या गालावर पडलेल्या खली कड़े मी पाहताच राहिलो।

बसने जवालपास शे-सवाशे किमी अन्तर पर केले होते। बस थोड्या वेला साथी धाब्या वर थांबली, तिला चाह काफी साथी विचारले, थोड़े ओढे -वेधे घेतल्यावर ती तयार जाली। तिची aawad निवड कलाली आणि खूप झालेल्या आनंदात साखर पडल्या सारखेच झाले कारण तिच्या आणि माज्या आवड निवाडी जवाल पास सारख्याच होत्या। मग थोडी चित्रपटा न विषयी चर्च झाली आणि चित्र पटा न मधे काय सुधारना घडवावयात याची एकमेकां समोर मते मांडली। जशे के आम्हीच निर्माता- दिग्दर्शक आहोत।

मनात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती आपले गाव जवाल येण्या ची, असे वाटत होते की हा प्रवास अखंड पाने चालू रहावा। शेवटी मी तिला सांगितले की मी औरंगाबाद ला उतरत आहे। तिच्या चेहर्यावरचे भाव मी पटकन ओलखले। माज्या लक्षात आले की ती थोडीशी भावनिक होणार, पण मी तिचा पत्ता घेवून या नवीन वर्षाला शुभेच्चा पत्र पाठवनयाचे कबूल केले।

तिन साडेतीन तासांच्या प्रवासात जालेली मैत्री कित्तेक वर्ष जुनी तरी ही सदाबहार वाटत होती। मी तिला म्हणालो, "रुतुजा, प्रवासात भेटलेले सहप्रवासी पुन्हा भेटतात की नाही मला माहित नाही, परत जर भेटलो तर माहि ओळख ठेव।" ती म्हणाली अरे अससे काय म्हणतोस, पुन्हा आपण नक्कीच भेटू, आणि मी तुला मज़ा ईमेल देत आहे ना! असे अत्तयंत भावनिक चेहरया ने ती म्हणाली।

प्रवास संपला! एक क्षण भर तिच्या भावनिक चेहरया कड़े मी पाहत होतो। हातात हात घालून निरोप घेतला। हात सोडताना जवाल्चे कोणी तरी सोडून जाट आहे असा भास् होत होता। बराच वेल ती हात दाखवत बस च्या दारा मधे उभी होती। बस धुरादा उडवत तिच्या वाटेने निघून गेली, मइ माझ्या वाटेने निघालो। मनात एकाच विचार येत होता, ती मला पुन्हा भेटेल? आमचे वेगळ्या झालेल्या वाता पुन्हा एकत्र येतील? तिचा तो प्रसन्ना चेहरा सारखा डोल्या समोर येत होता। डोले मिटले, आणि स्वत: च स्वत: ला म्हणालो, "रुतुजा" !
मन जुलत असताना
मन मोडून गेलीस
तुजे माझे नाते नसताना
नाते जोडून गेलीस
भेटीस अधीर असताना
अति दूर निघून गेलीस !

काल्पनिक?

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top